लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो , डॉ श्रीमती रोमानी श्रीवास्तव.

लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो, चाळीस वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इंडियन कॅन्सर सोसायटीच्या जेष्ठ कार्यकारी […]

औषधाचे अर्थकारण आणि पेटंट

भारतातील पेटंट कायदा सर्वोत्तम – प्रा. मृदुला बेळे. आपण भारतीयांना भारतातील काहीच आवडत नाही, प्रत्येक गोष्टीला शिव्या घालत असतो  परंतु  भारतातील पेटंट कायदा […]

३) पुष्प तिसरे – “रूरल रेलेशनचे श्री प्रदिप लोखंडे यांची मुलाखत”

श्रीयुत प्रदीप लोखंडेव मुलाखतकर श्री सुमेध रिसबुड (०४.०५.२०१४) ३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात […]

२) पुष्प दुसरे – “चित्रकार श्री वासुदेव कामत यांची मुलाखत”

चित्रकार श्री वासुदेव कामत व मुलाखतकार विनायक परब (२७.०४.२०१४) कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचाआणि आस्वादाचा धागा जोडला गेला  पाहिजे – […]

१) पुष्प पहिले – “पहिले ते अर्थकारण दुसरे ते राजकारण

श्री गिरीश कुबेर ,संपादक दै. लोकसत्ता (२६.०४.२०१४) :   आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही.  राजकारण हे […]

पुष्प तिसरे – “काश्मिर काल आज व उद्या “

श्री संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था    प्रथम काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा म्हणजे अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन […]

पुष्प दुसरे – “धर्माचं ढोंग हीच नैतिकता”

ज्येष्ठ लेखक श्री राजन खान   मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे  प्रतिपादन […]

पुष्प पहिले – “स्वामी विवेकानंद”

संशोधक डॉ दत्तप्रसाद दाभोळकर   आपल्याला नवा भारत घडवायचा आहे —– स्वामी विवेकानंद   स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.  आपले देव आता जुने झाले आहेत. आपल्याला नवा देव, […]