समाजातील गरजू रुग्णासाठी आर्थिक सहकार्य करणारा मेडिकल फंड, आरोग्य विषयक वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन.
← मुख्य पानावर परत""आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण होय."
संबंधित लेख
कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती [येथे क्लिक करा](/assets/uploads/2020/04/कोरोना-आजाराबद्दल-काही-उपयुक्त-माहिती.pdf) [PDF डाउनलोड करा](/assets/uploads/2020/04/कोरोना-आजाराबद्दल-काही-उपयुक्त-माहिती.pdf)
अधिक वाचा →कर्करोग जागरूकता ही काळाची गरज - डॉ. रूमानी श्रीवास्तव, इंडियन कॅन्सर सोसायटी. योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. रूमानी ह्यांनी संजीवनी परिवार व जैमुनी पतपेढी ह्यांच्या संयुक्त…
अधिक वाचा →लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो, चाळीस वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इंडियन कॅन्सर सोसायटीच्या जेष्ठ कार्यकारी अधिकारी डॉक्टर रोमानी श्रीवास्तव यांनी कॅन्सर चिकित्सा शिबिरात केले.…
अधिक वाचा →विज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. बहुतांश आजारावर उपचार उपलब्ध आहेत. वेळेत निदान व उपचार झाले तर असाध्य आजार ही बरे होतात. परंतु ह्या आरोग्यसेवा सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या आवाक्यात राहिल्या…
अधिक वाचा →संजीवनी परिवारातर्फे महिलासाठी ‘आरोग्यं धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व डॉ. उषा देसाई (विरार) उपस्थित होते. डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला आलेल्या…
अधिक वाचा →भारतातील पेटंट कायदा सर्वोत्तम - प्रा. मृदुला बेळे. आपण भारतीयांना भारतातील काहीच आवडत नाही, प्रत्येक गोष्टीला शिव्या घालत असतो परंतु भारतातील पेटंट कायदा हा जगातील एक सर्वोत्तम कायदा असून त्याद्वारे जनसामान्याचे हित…
अधिक वाचा →