स्पर्धात्मक शिक्षण क्षेत्रात आपले विद्यार्थी सक्षम व्हावेत म्हणून वेगवेगळ्या विद्यार्थी मार्गदर्शक शिबिराचं आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धाचं आयोजन. स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा म्हणून आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन अभियान. दहावी, बारावी व विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक.
← मुख्य पानावर परत""शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे तुम्ही जगाला बदलण्यासाठी वापरू शकता."
संबंधित लेख
१० वी १२ वी, पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर परीक्षांचे निकाल आल्यानंतर दरवर्षी जुलैच्या पहिल्या रविवारी "वृक्षवाढदिवस" ह्या कार्यक्रमाला जोडून संजीवनी परिवार "विद्यार्थी कौतुक" समारंभाचे आयोजन करीत असतो. यंदा कोव्हीड-१९…
अधिक वाचा →विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेत. विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेतव संजीवनी नी निर्माण केलेल्या व्यासपीठाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन परीक्षक महादेव…
अधिक वाचा →वृक्ष वाढदिवस आणि विद्यार्थी कौतुक मेळाव्याचा वृत्तांत ---- गुणांच्या टक्केवारी वर करिअर निवडणे चुकीचं - विवेक वेलणकर गुणांच्या टक्केवारी वरून करिअर निवडणे चुकीचं आहे, आता बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे ते अधिकच चुकतं असे विचार…
अधिक वाचा →संजीवनी परिवाराने दिनांक ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पालक शिबिराचे दोन सत्रां मध्येआयोजन केले होते. प्रथम सत्र १३ वर्षापर्यंत पाल्यांच्या पालकासाठी होते तर दुसरे सत्र १३ वर्षावरील पाल्यांच्या पालकासाठी होती. दोन्ही…
अधिक वाचा →मंथन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी कोर टीम बनवण्यात आली. शैक्षणिक कार्यक्रमा विषयी चर्चा करताना आलेले काही मुद्दे पुढील प्रमाणे : - समाजातील विध्यार्थ्यासाठी एक व्यासपीठ असावे, विध्यार्थ्याना आपले…
अधिक वाचा →स्वतःला जाणून घ्या. यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व. आपल्याला काय करायला आवडतं , कोणत्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कोणत्या गोष्टीची भीती वाटते. स्वतःला जाणून घ्या.जाणून…
अधिक वाचा →आदरणीय सायनेकर सर झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण…
अधिक वाचा →"चला पुस्तकाच्या जगात - वाचन अभियान " विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचन करावं, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, आपली भाषा, संस्कृती ज्ञात व्हावी म्हणून "चला पुस्तकाच्या…
अधिक वाचा →सामवेदी ब्राह्मण संघ, शिक्षण समिती आयोजित विद्यार्थी गौरव समारंभ बलिप्रतिपदेच्या शुभ दिवसी संपन्न झाला. संघाचे सरचिटणीस श्री विश्वनाथ नाईक यांनी प्रास्ताविक व सर्वांचं स्वागत केलं. एका दृष्टीक्षेपात गौरव प्राप्त…
अधिक वाचा →बोर्न तो विन चे श्री अतुल राजोळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजीवनी व्याख्यानमाला 2010 मध्ये माला “उद्योजक व्हायचे आहे या विषयावर कॉर्पोरेट लॉयर श्री नितिन पोतदार यांचे व्याख्यान झाले होते. व्याख्यानानंतर…
अधिक वाचा →“अंतरीचा दिवा” हे श्री संदीपकुमार साळुंखे याचे पुस्तक वाचनात आले. पुस्तक आवडल्याचं सांगण्यासाठी फोन केला असता, जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशननी राबवलेल्या आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाचा विषय निघाला. जळगावातील…
अधिक वाचा →या स्पर्धेतील सहभागावरून दिसून येते कि आपण सर्व जण "Unique" आहात. वक्तृत्व हि एक कला असून आपण सर्वांनी ही कला जोपासावी असे प्रतिपादन संजीवनी परिवार आयोजित "दादोबा पांडुरंग तर्खडकर" वक्तृत्व स्पर्धेतील परीक्षक श्रीमती…
अधिक वाचा →दिनांक ४ डिसेंबरची एक अत्यंत प्रसन्नतेची आणि निरामय आनंदाची, आपल्यातील ईश्वरी चैतन्याची जाणीव करून देणारी सकाळ. निमित्त होतं संजीवनी परिवाराने भाउसाहेब वर्तक विद्यामंदिरात आयोजित केलेला “विद्यार्थी - पालक मेळावा”. मंथन…
अधिक वाचा →