संजीवनी परिवार/पर्यावरण क्षेत्र
02पर्यावरण क्षेत्र

निसर्गाचे रक्षण, भविष्याचे संरक्षण

निसर्ग वाचवा, भविष्य जगवा

निर्मळ श्रीमत शंकराचार्य मंदीर परिसरात श्री सायनेकर सरांच्या प्रेरणेतून आकारलेला (सन २००५ पासून) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्प, विद्यार्थ्यांच्या सहभागाने श्रमदान, स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम.

उपक्रम

  1. 01
    वृक्षवाढदिवस उत्सवगेली २० वर्षे सातत्याने साजरा होणारा अनोखा उत्सव
  2. 02
    वृक्षारोपण अभियानमोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, जगवणे आणि संवर्धन करणे
  3. 03
    मंदिर परिसर स्वच्छताधार्मिक स्थळांचे परिसर स्वच्छ ठेवणे
  4. 04
    समुद्र किनारा स्वच्छतावसईच्या समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता
  5. 05
    प्लास्टिकमुक्त उपक्रमकापडी पिशव्यांचे वाटप आणि प्लास्टिकविरोधी जनजागृती
  6. 06
    नागरिक जागरूकतापर्यावरण रक्षणासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे
20+वर्षे वृक्षवाढदिवस
"

"पृथ्वी आपण वारशाने मिळवलेली नाही, ती आपण आपल्या मुलांकडून उधार घेतलेली आहे."

मुख्य पानावर परत

संबंधित लेख

वृक्षवाढदिवस - २०२०

दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे संजीवनी परिवाराकडून “वृक्षारोपण तसेच वृक्षवाढदिवस” साजरा होण्याचा दिवस. प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या प्रेरणेतुन गेली १५ वर्षे होत असलेल्या ह्या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस…

अधिक वाचा →

स्व्च्छता अभियान २०१८

स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा - स्वछता अभियान २०१८ लोकांच्या सहभागाने सार्वजनिक ठिकाणे आपण अधिक स्वच्छ ठेवू शकतो. कोणतेही काम लोकांचा सहभाग असल्यास यशस्वी होते. महापालिका आपले स्वछता ठेवण्याचे काम करतेच, परंतु…

अधिक वाचा →

संजीवनी स्वछता अभियान २०१७.

संजीवनी स्वच्छता अभियान २०१७ चे आयोजन भुईगांव समुद्र किनारा व सुरुची बाग येथे २० ऑगस्ट २०१७ सकाळी ८ वाजता करण्यात आले होते. पावसाची संतत धार सुरु असताना सुद्धा विद्यार्थी व तरुणांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता. एकूण ९०…

अधिक वाचा →

वृक्षांचा वाढदिवस

झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी…

अधिक वाचा →