निसर्ग वाचवा, भविष्य जगवा
निर्मळ श्रीमत शंकराचार्य मंदीर परिसरात श्री सायनेकर सरांच्या प्रेरणेतून आकारलेला (सन २००५ पासून) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्प, विद्यार्थ्यांच्या सहभागाने श्रमदान, स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम.
← मुख्य पानावर परत""पृथ्वी आपण वारशाने मिळवलेली नाही, ती आपण आपल्या मुलांकडून उधार घेतलेली आहे."
संबंधित लेख
दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे संजीवनी परिवाराकडून “वृक्षारोपण तसेच वृक्षवाढदिवस” साजरा होण्याचा दिवस. प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या प्रेरणेतुन गेली १५ वर्षे होत असलेल्या ह्या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस…
अधिक वाचा →स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा - स्वछता अभियान २०१८ लोकांच्या सहभागाने सार्वजनिक ठिकाणे आपण अधिक स्वच्छ ठेवू शकतो. कोणतेही काम लोकांचा सहभाग असल्यास यशस्वी होते. महापालिका आपले स्वछता ठेवण्याचे काम करतेच, परंतु…
अधिक वाचा →संजीवनी स्वच्छता अभियान २०१७ चे आयोजन भुईगांव समुद्र किनारा व सुरुची बाग येथे २० ऑगस्ट २०१७ सकाळी ८ वाजता करण्यात आले होते. पावसाची संतत धार सुरु असताना सुद्धा विद्यार्थी व तरुणांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता. एकूण ९०…
अधिक वाचा →झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी…
अधिक वाचा →