38 लेख

संजीवनी व्याख्यानमाला - २०२१
पुष्प पहिले पुष्प दुसरे पुष्प तिसरे पुष्प पहिले - दिनांक २५ एप्रिल, संध्याकाळी ६ वाजता. वक्ता - डॉ. भूषण केळकर, B.Tech. Ph.D. विषय - चौथी औद्योगिक क्रांति, आव्हानं आणि संधी ठिकाण - झूम मिटींग पुष्प पहिले - न्यूफ्लेक्स…
संजीवनी परिवार आयोजित विद्यार्थी कौतुक मेळावा २०२०
१० वी १२ वी, पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर परीक्षांचे निकाल आल्यानंतर दरवर्षी जुलैच्या पहिल्या रविवारी "वृक्षवाढदिवस" ह्या कार्यक्रमाला जोडून संजीवनी परिवार "विद्यार्थी कौतुक" समारंभाचे आयोजन करीत असतो. यंदा कोव्हीड-१९…

वृक्षवाढदिवस - २०२०
दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे संजीवनी परिवाराकडून “वृक्षारोपण तसेच वृक्षवाढदिवस” साजरा होण्याचा दिवस. प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या प्रेरणेतुन गेली १५ वर्षे होत असलेल्या ह्या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस…

कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती
कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती [येथे क्लिक करा](/assets/uploads/2020/04/कोरोना-आजाराबद्दल-काही-उपयुक्त-माहिती.pdf) [PDF डाउनलोड करा](/assets/uploads/2020/04/कोरोना-आजाराबद्दल-काही-उपयुक्त-माहिती.pdf)

संजीवनी परिवार आयोजित जागतिक मराठी राज्यभाषा दिन
इंग्रजी माध्यम, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादीचे आकर्षण असताना ही मुलं आवडीने वाचन करतात, योग्य ते प्रयत्न केल्यास मुलांना वाचनाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन संजीवनी वाचन अभियानाच्या सहायिका सौ. कल्पना म्हात्रे यांनी…
द्वितीय पुष्प
श्रद्धांजली कलाम सरांना संजीवनी परिवाराने संजीवनी कट्ट्या अंतर्गत. रविवार २ ऑगस्ट २०१५ सकाळी ८ वाजता निर्मळ श्रद्धाश्रम, येथे " श्रध्दांजली कलाम सरांना " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजू नाईक यांनी सर्वाचे स्वागत…
प्रथम पुष्प
आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा संजीवनी कट्ट्यावर " आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा" या विषयावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत आपल्या परिसरातील शिक्षणात वेगळ्या वाटा चोखाळणारे कुमार " विनीत परेरा " व कुमार "अमेय…

स्व्च्छता अभियान २०१८
स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा - स्वछता अभियान २०१८ लोकांच्या सहभागाने सार्वजनिक ठिकाणे आपण अधिक स्वच्छ ठेवू शकतो. कोणतेही काम लोकांचा सहभाग असल्यास यशस्वी होते. महापालिका आपले स्वछता ठेवण्याचे काम करतेच, परंतु…

वक्तृत्व स्पर्धा २०१७
विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेत. विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेतव संजीवनी नी निर्माण केलेल्या व्यासपीठाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन परीक्षक महादेव…

आरोग्य शिबीर २०१७
कर्करोग जागरूकता ही काळाची गरज - डॉ. रूमानी श्रीवास्तव, इंडियन कॅन्सर सोसायटी. योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. रूमानी ह्यांनी संजीवनी परिवार व जैमुनी पतपेढी ह्यांच्या संयुक्त…

संजीवनी स्वछता अभियान २०१७.
संजीवनी स्वच्छता अभियान २०१७ चे आयोजन भुईगांव समुद्र किनारा व सुरुची बाग येथे २० ऑगस्ट २०१७ सकाळी ८ वाजता करण्यात आले होते. पावसाची संतत धार सुरु असताना सुद्धा विद्यार्थी व तरुणांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता. एकूण ९०…

कौतुक समारंभ २०१७
वृक्ष वाढदिवस आणि विद्यार्थी कौतुक मेळाव्याचा वृत्तांत ---- गुणांच्या टक्केवारी वर करिअर निवडणे चुकीचं - विवेक वेलणकर गुणांच्या टक्केवारी वरून करिअर निवडणे चुकीचं आहे, आता बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे ते अधिकच चुकतं असे विचार…
लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो , डॉ श्रीमती रोमानी श्रीवास्तव.
लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो, चाळीस वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इंडियन कॅन्सर सोसायटीच्या जेष्ठ कार्यकारी अधिकारी डॉक्टर रोमानी श्रीवास्तव यांनी कॅन्सर चिकित्सा शिबिरात केले.…

स्वामी विवेकानंद सार्ध शती
१२ जानेवारीला 2013, स्वामी विवेकानंद सार्ध शती (स+ अर्ध + शती = शतक) म्हणजे दीडशेवी जयंती. स्वामीजीची तरुणावर फार श्रद्धा होती. तरुणच या देशाला गतवैभव मीळवून देतील असा विश्वास होता. तरुण विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी…

पालक शिबीर
संजीवनी परिवाराने दिनांक ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पालक शिबिराचे दोन सत्रां मध्येआयोजन केले होते. प्रथम सत्र १३ वर्षापर्यंत पाल्यांच्या पालकासाठी होते तर दुसरे सत्र १३ वर्षावरील पाल्यांच्या पालकासाठी होती. दोन्ही…

विद्यार्थी मेळावा
मंथन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी कोर टीम बनवण्यात आली. शैक्षणिक कार्यक्रमा विषयी चर्चा करताना आलेले काही मुद्दे पुढील प्रमाणे : - समाजातील विध्यार्थ्यासाठी एक व्यासपीठ असावे, विध्यार्थ्याना आपले…

कौतुक सभारंभ २०१६
स्वतःला जाणून घ्या. यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व. आपल्याला काय करायला आवडतं , कोणत्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कोणत्या गोष्टीची भीती वाटते. स्वतःला जाणून घ्या.जाणून…

कार्यशाळा/अभियान
कौतुक समारंभ २०१५
आदरणीय सायनेकर सर झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण…

वाचन अभियान
"चला पुस्तकाच्या जगात - वाचन अभियान " विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचन करावं, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, आपली भाषा, संस्कृती ज्ञात व्हावी म्हणून "चला पुस्तकाच्या…

विद्यार्थी कौतुक समारंभ
सामवेदी ब्राह्मण संघ, शिक्षण समिती आयोजित विद्यार्थी गौरव समारंभ बलिप्रतिपदेच्या शुभ दिवसी संपन्न झाला. संघाचे सरचिटणीस श्री विश्वनाथ नाईक यांनी प्रास्ताविक व सर्वांचं स्वागत केलं. एका दृष्टीक्षेपात गौरव प्राप्त…
संजीवनी आरोग्य सेवा
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. बहुतांश आजारावर उपचार उपलब्ध आहेत. वेळेत निदान व उपचार झाले तर असाध्य आजार ही बरे होतात. परंतु ह्या आरोग्यसेवा सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या आवाक्यात राहिल्या…

संजीवनी फ्युचर पाठशाला
बोर्न तो विन चे श्री अतुल राजोळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजीवनी व्याख्यानमाला 2010 मध्ये माला “उद्योजक व्हायचे आहे या विषयावर कॉर्पोरेट लॉयर श्री नितिन पोतदार यांचे व्याख्यान झाले होते. व्याख्यानानंतर…

आरोग्यं धनसंपदा
संजीवनी परिवारातर्फे महिलासाठी ‘आरोग्यं धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व डॉ. उषा देसाई (विरार) उपस्थित होते. डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला आलेल्या…

वृक्षांचा वाढदिवस
झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी…

आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान
“अंतरीचा दिवा” हे श्री संदीपकुमार साळुंखे याचे पुस्तक वाचनात आले. पुस्तक आवडल्याचं सांगण्यासाठी फोन केला असता, जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशननी राबवलेल्या आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाचा विषय निघाला. जळगावातील…

सामवेदी ग्राहकपेठ २०१३
समाजातील छोटा-मोठा व्यवसाय कारण-यांना किंवा नवीन व्यवसाय करू इछिणार्यांना प्रेरणा मिळावी, आपला भिडस्त स्वभाव टाकून मोकळ्या पणाने व्यवसाय करायला हवा असे वातावरण निर्माण करणे हेच ग्राहकपेठेचं उद्दिष्ट. तसच दिवाळी निमित्त…

सामवेदी ग्राहकपेठ २०१४
सामवेदी ग्राहकपेठ २०१४ चा शुभारंभ १८ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री जयवंत नाईक, फुलारे यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष स्थानी आदरणीय बबनशेठ नाईक होते. कार्यक्रमाच्या वेळी समाजातील मान्यव मंडळी उपस्थित होती. सामवेद…

वक्तृत्व स्पर्धा
या स्पर्धेतील सहभागावरून दिसून येते कि आपण सर्व जण "Unique" आहात. वक्तृत्व हि एक कला असून आपण सर्वांनी ही कला जोपासावी असे प्रतिपादन संजीवनी परिवार आयोजित "दादोबा पांडुरंग तर्खडकर" वक्तृत्व स्पर्धेतील परीक्षक श्रीमती…

विद्यार्थी पालक मेळावा
दिनांक ४ डिसेंबरची एक अत्यंत प्रसन्नतेची आणि निरामय आनंदाची, आपल्यातील ईश्वरी चैतन्याची जाणीव करून देणारी सकाळ. निमित्त होतं संजीवनी परिवाराने भाउसाहेब वर्तक विद्यामंदिरात आयोजित केलेला “विद्यार्थी - पालक मेळावा”. मंथन…

वेदकाळापासून भारत आर्यावर्त म्हणून ओळखला जातो.
वेदकाळापासून भारत "आर्यावर्त" म्हणून ओळखला जातो. प्रा. डॉ. आसावरी बापट. अलीकडच्या काळात भौगोलिक भूप्रदेश म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केली जाते परंतु राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नव्हे. जो भूप्रदेश आध्यात्मिकदृष्ट्या एका…

औषधाचे अर्थकारण आणि पेटंट
भारतातील पेटंट कायदा सर्वोत्तम - प्रा. मृदुला बेळे. आपण भारतीयांना भारतातील काहीच आवडत नाही, प्रत्येक गोष्टीला शिव्या घालत असतो परंतु भारतातील पेटंट कायदा हा जगातील एक सर्वोत्तम कायदा असून त्याद्वारे जनसामान्याचे हित…

३) पुष्प तिसरे - “रूरल रेलेशनचे श्री प्रदिप लोखंडे यांची मुलाखत”
श्रीयुत प्रदीप लोखंडेव मुलाखतकर श्री सुमेध रिसबुड (०४.०५.२०१४) ३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात राहतात त्यांनाही बरोबर घ्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी…

२) पुष्प दुसरे - “चित्रकार श्री वासुदेव कामत यांची मुलाखत”
चित्रकार श्री वासुदेव कामत व मुलाखतकार विनायक परब (२७.०४.२०१४) कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचाआणि आस्वादाचा धागा जोडला गेला पाहिजे - वासुदेव कामत पहिल्यादा चित्रं पाहणं सुरु करावं आणि मग वाचणं सुरु…

१) पुष्प पहिले - “पहिले ते अर्थकारण दुसरे ते राजकारण
श्री गिरीश कुबेर ,संपादक दै. लोकसत्ता (२६.०४.२०१४) : आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही. राजकारण हे दुय्यम आहे प्रत्येक जागतिक घडामोडीत , राजकारणाला एक महत्वाचा पदर असतो…

पुष्प तिसरे - "काश्मिर काल आज व उद्या "
श्री संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था प्रथम काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा म्हणजे अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन श्री संजय नहार यांनी “संजीवनी व्याख्यानमाला - २०१३” मध्ये "काश्मिर काल, आज व…

पुष्प दुसरे - “धर्माचं ढोंग हीच नैतिकता”
ज्येष्ठ लेखक श्री राजन खान मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१३" मध्ये “धर्म आणि नैतिकता” या विषया वर बोलताना…

पुष्प पहिले - “स्वामी विवेकानंद”
संशोधक डॉ दत्तप्रसाद दाभोळकर आपल्याला नवा भारत घडवायचा आहे ----- स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. आपले देव आता जुने झाले आहेत. आपल्याला नवा देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे असे…